Day: August 18, 2025

भाग ३ : मूलभूत अधिकार Fundamental Rights
भारतीय संविधान हे जगातील सर्वात लोकशाहीवादी आणि प्रगतिशील संविधान मानले जाते. त्यातील सर्वात महत्त्वाचा व आत्मा मानला जाणारा भाग म्हणजे “मूलभूत अधिकार”. हे अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेने दिले गेले आहेत. या अधिकारांमुळे नागरिकांचे स्वातंत्र्य, समानता आणि मानवी प्रतिष्ठा सुरक्षित राहते. 📜 मूलभूत अधिकारांचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील मुख्य मागणी म्हणजे नागरिकांना मूलभूत अधिकार मिळावेत ही

भाग २ : नागरिकत्व Citizenship
भारतीय संविधान हे केवळ शासनाची चौकट नाही, तर प्रत्येक नागरिकाला अधिकार, कर्तव्य आणि ओळख देणारे सर्वोच्च दस्तऐवज आहे. नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचा त्या देशाशी असलेला कायदेशीर आणि राजकीय संबंध. आज आपण या अभियानाच्या दुसऱ्या भागात “नागरिकत्व” याबाबत सविस्तर माहिती पाहूया. 📜 अनुच्छेद ५ ते ११ : नागरिकत्व भारतीय संविधानामध्ये नागरिकत्वाबाबत विशेष तरतुदी भाग II मध्ये

भाग १ : संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र Union and its Territory
भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि सविस्तर संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान भारतीय लोकशाहीला मजबूत आधार देणारे आहे. आज आपण या संविधान जागर अभियानाच्या पहिल्या भागात “संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र” (Union and its Territory) याबद्दल माहिती घेऊया. ✨ संघराज्य म्हणजे काय? संघराज्य म्हणजे अनेक राज्ये एकत्र येऊन बनलेली

कोल्हापूर सर्किट बेंचबाबत जे अशक्य ते शक्य करून दाखवलं ; सरन्यायाधीशांचं संपूर्ण भाषण
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचच्या इमारतीचा लोकार्पण केलेले जोरदार भाषण मागील 42 वर्षापासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच खंडपीठ व्हावं अशी मागणी होती. ही मागणी आज सर्किट बेंचच्या रूपाने पूर्ण झाली आहे. हे सर्किट बेंच कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी असणार आहे. या सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार

Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास लागू , लाभ कोणाला मिळणार
Fastag Annual Pass: तुम्ही तुमच्या वाहनानं प्रवासाला निघता, तेव्हा वाटेत येणाऱ्या अनेक टोलनाक्यांवर तुम्हाला कर भरावा लागतो. काही शहरांमध्ये हा टोल कर 500 रुपयांपेक्षा जास्त असतो. याचा अर्थ, रोज लांबचा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा एक मोठा खर्च आहे, कारण त्यांना वारंवार आपला फास्टॅग रिचार्ज करावा लागतो. हे लक्षात घेऊन, सरकारने आता फास्टॅगचा वार्षिक पास आणला

Mumbai Rain News: मुसळधार पावसाने मुंबई तुंबली ! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम
बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलंय. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोसळधार पावसामुळे मुंबईकरांचा वेग मंदावलाय. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (18 ऑगस्ट) मुंबई आणि आसपासच्या भागात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत

Rain News: अतिवृष्टीमुळे होणार नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देश
राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत