Month: August 2025

ChatGPT : सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च! फक्त 399 मध्ये मिळतील अनेक फीचर्स

मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वर काम करणारी कंपनी OpenAI ने भारतात त्यांचा नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन ChatGPT Go लाँच केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, ज्याची किंमत फक्त…

भाग ३ : मूलभूत अधिकार Fundamental Rights

भारतीय संविधान हे जगातील सर्वात लोकशाहीवादी आणि प्रगतिशील संविधान मानले जाते. त्यातील सर्वात महत्त्वाचा व आत्मा मानला जाणारा भाग म्हणजे “मूलभूत अधिकार”. हे अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेने दिले गेले…

भाग २ : नागरिकत्व Citizenship

भारतीय संविधान हे केवळ शासनाची चौकट नाही, तर प्रत्येक नागरिकाला अधिकार, कर्तव्य आणि ओळख देणारे सर्वोच्च दस्तऐवज आहे. नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचा त्या देशाशी असलेला कायदेशीर आणि राजकीय संबंध. आज…

भाग १ : संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र Union and its Territory

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि सविस्तर संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान भारतीय लोकशाहीला मजबूत आधार देणारे आहे. आज आपण या संविधान जागर…

 कोल्हापूर सर्किट बेंचबाबत जे अशक्य ते शक्य करून दाखवलं ; सरन्यायाधीशांचं संपूर्ण भाषण

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचच्या इमारतीचा लोकार्पण केलेले जोरदार भाषण मागील 42 वर्षापासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच खंडपीठ व्हावं अशी मागणी होती. ही मागणी आज सर्किट…

Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास लागू , लाभ कोणाला मिळणार

Fastag Annual Pass: तुम्ही तुमच्या वाहनानं प्रवासाला निघता, तेव्हा वाटेत येणाऱ्या अनेक टोलनाक्यांवर तुम्हाला कर भरावा लागतो. काही शहरांमध्ये हा टोल कर 500 रुपयांपेक्षा जास्त असतो. याचा अर्थ, रोज लांबचा…

Mumbai Rain News:  मुसळधार पावसाने मुंबई तुंबली ! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम

बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलंय. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम…

Rain News: अतिवृष्टीमुळे होणार नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देश

राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे…

महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न!

नाशिकरोड :- ( वार्ताहर ) महाकवी डाँ.वामनदादा कर्डक समिती नाशिक जिल्हा यांच्यावतीने, भारतीय स्वातंत्र्याचे ७९ वर्ष व काव्यसम्राट महाकवी डाँ.वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी…

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेसाठी अर्ज कसा  कराल ? कसे मिळणार 15 हजार रुपये ? 

स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. त्यामुळे विकसित भारत रोजगार योजना काय आहे ? कसा अर्ज करायचा? त्यासंदर्भात त्याचं उत्तर जाणून घ्या. स्वातंत्र्यदिनाचं…