Category: मुख्यपृष्ठ
Bhante Vinacharya : महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-भन्ते विनाचार्य
धम्मध्वज यात्रेचे छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात स्वागत; आंदोलनाचा पुढील निर्णय चैत्यभूमीत होणार बिहार सरकार हिंदुत्ववादी दबावाखाली आहे, बीटीएमसीचा काळा कायदा आम्ही मान्य करणार नाही, महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही! या आक्रमक शब्दांनी क्रांतिकारी भन्ते विनाचार्य यांनी सोमबारी दि.२५ छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या ऐतिहासिक धम्मध्वज यात्रेला जाज्वल्य दिशा दिली. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून निघालेली ही धम्मध्वज
Pune Nashik Highway: पुणे-नाशिक दोन तासांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आला
Pune Nashik Highway Elevated Corridor: पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास आता सुकर होणार आहे. सध्या दोन तासांहून अधिक वेळ लागणारा हा प्रवास फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. पुणे : पुणे आणि नाशिकदरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास वेळ वाचवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश
Property News : जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी समोरच्यावर ( विरुद्ध पक्षकार ) कायदेशीर कारवाई कशी कराल ?
Property News : ग्रामीण, शहरांमध्ये शेतजमिनी घराच्या भूखंडावर शेजाऱ्यांकडून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. मुंबई : ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये शेतजमिनीवर किंवा घराच्या भूखंडावर शेजाऱ्यांकडून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. लहानशा रस्त्याचा भाग, पिकांची जमीन किंवा घराभोवतालचा मोकळा पट्टा शेजाऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी घेतल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क जमिनीच्या मालकाला आहे. मात्र
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक संपन्न
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे संपन्न झाली. यावेळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत होत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सुरक्षित होईल या दृष्टीने नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही
Rain News: अतिवृष्टीमुळे होणार नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देश
राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत
नाशिक वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक मध्ये वॉटरग्रेसच्या सफाई कामगारांना जातिवाचक बोलून अपमानास्पद वागणूक देऊन सात कामगारांकडून सव्वातेरा लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन मनोहर जाधव (रा. विक्रांती कोट, जुने नाशिक)
HSRP नंबर प्लेट बसवली नाही, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
HSRP नंबर प्लेट बसवली नसेल ‘त्या’ वाहनांवर कोणतीही कारवाई करणार नाही, सरकारकडून स्पष्ट मुंबई : राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद
OBC क्रिमी लेयरबाबत सरकारचा मोठा प्रस्ताव; ‘या’ लोकांना आरक्षणाच्या कक्षेबाहेर ठेवण्याची तयारी, कोणाचा असणार समावेश?
केंद्र सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील आरक्षणाचा लाभ खालच्या आर्थिक स्तरातील घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार क्रिमी लेयरच्या व्याप्तीत सुधारणा करून, उत्पन्नासोबतच पद व वेतनश्रेणीच्या आधारावर समानता निश्चित करण्याचा विचार करत आहे. यामुळे केंद्र-राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, विद्यापीठे आणि खासगी क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकारी व श्रीमंत घटकांना क्रिमी लेयरमध्ये समाविष्ट
सर्वसामान्यांच्या मंत्रालयातील प्रवेशाचा वेळा बदलल्या, आता ‘या’ वेळात मंत्रालयात मिळणार प्रवेश
मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड इ. शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. मुंबई : Mantralaya News: राज्यातील अनेक लोक आपली कामं घेवून मंत्रालयात येत असतात. त्यांना दुपारनंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो. दुपारी दोननंतर सर्वसामान्यांसाठी मंत्रालयाचे दरवाजे खुले केले जातात. मात्र या वेळीत आता बदल करण्यात आला आहे. नागरिकांची होणारी गैर सोय.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन इमारतींचे उद्घाटन
📍मुंबई चेंबूर : चेंबूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन इमारतींचे उद्घाटन मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाले. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||









